गड नदी वरील के.टी. बंधाऱ्यात पाणी अडवण्यासाठी ह्युमन राईटस कडून लघु पाटबंधारे विभागाला निवेदन

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यंदा पाऊस फारचं कमी झाल्यामुळे पाण्याची पातळी आत्ताचं कमी झाली आहे. त्यामुळे कणकवली तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील सर्व के.टी. बंधाऱ्यात पाणी लवकरात लवकर अडवून पाण्याचा साठा केल्या मुळे एप्रिल, मे महिन्यात होणारा पाण्याचा दुष्काळ थोड्याफार प्रमाणात…








