विद्यमान आमदार वैभवजी नाईक यांच्याकडून मदतीचा हात

आचरा (प्रतिनिधी): पळसंब गावातील विजेश सतिश सावंत हे ठाणे कणकवली असा रेल्वे प्रवास करत असताना जनरल डब्यातील गर्दी मुळे विजेश डब्याच्या बाहेर फेकला गेला आणि दुर्दैवाने विजेशचा एक पाय गुडघ्याच्या खाली आणि दुस-या पायाची चार बोटे अर्थातच दोन्ही पाय रेल्वे…








