गजानन नाईकांमुळे रखडलेला अधिस्वीकृती चा प्रश्न सुटेल – अच्युत भोसले

सावंतवाडी (प्रतिनिधी): गजानन नाईक यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील पत्रकारांना एक आश्वासक चेहरा प्राप्त झाला आहे. त्यामुळे रखडलेला अधिस्विकृतीचा प्रश्न त्यांच्याकडुन नक्कीच मार्गी लावला जाईल, असा विश्वास भोसले नॉलेज सिटीचे संस्थापक अध्यक्ष अच्युत भोसले यांनी आज येथे केले. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारिता…







