कलमठ ग्रामस्थांचे ग्रामीण वीज कार्यालयाला टाळे

कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्यासह कलमठवासीय आक्रमक कणकवली (प्रतिनिधी): कलमठ गावातील वीज समस्येबद्दल ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे ,कमी दाबाचा पुरवठा ,नादुरुस्त वीज खांब , अपुरे कर्मचारी , अधिकरी नॉट रिचेबल अश्या अनेक तक्रार…








