जातनिहाय जनगणना निर्णयाबाबत मोदी सरकारचे अभिनंदन

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत ओरोस (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य प्राप्ती नंतर आजवर योग्य पद्धतीने जातीनिहाय जनगणना कधीच झाली नाही. म्हणून असा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करीत भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी २०१० मध्ये काॅग्रेसने केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत विचार…








