जागतिक मृदा दिनानिमित्त तळगाव येथे किसान गोष्टी कार्यक्रम संपन्न

चौके (प्रतिनिधी) : जमिनीचे आरोग्य उत्तम राखणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी असून रासायनिक खतांचा संतुलित वापर व त्याचबरोबर सेंद्रिय खतांचा मुबलक वापर करुन जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंचे अस्तित्व कायम राखले पाहिजे जेणेकरुन येणारे पिक हे शाश्वत असेल असे प्रतिपादन उपविभागीय कृषि…








