गणेशोत्सव काळात जनतेच्या समस्या सोडवा

शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची मागणी कणकवली (प्रतिनिधी) : गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या हिताच्या रस्त्यांची दुरावस्था, विजवीतरण, एसटी बस फेऱ्या आणि मोबाईल नेटवर्क आदी महत्वाच्या प्रश्नांकडे शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी पत्रकार परिषदेत आवाज उठवला.ग्रामीण भागातील रस्त्यांवर असलेले सरसकट खड्डे…








