भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत हे संयमी नेतृत्व, त्यांनी तूर्तास आपला संयम सांभाळावा

शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी यांनी करुन दिली महायुतीच्या धर्माची जाणीव कुडाळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार कार्यरत असून गेल्या अडीच वर्षात क्रांतिकारी निर्णय घेणारे सरकार म्हणून ते कार्यरत आहे. या सरकारची आपणा सर्वांनाच किती गरज आहे हे त्यापूर्वीच्या…








