बारावीचा निकाल जाहीर : राज्याचा निकाल ८९.७९ टक्के, मुलींचे पुन्हा वर्चस्व

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. यंदा राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला असून दरवर्षीप्रमाणे मुलींनीच गुणवत्तेत बाजी मारली आहे. पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक…








