कलमठ ग्रामपंचायत राबवणार बालस्नेही, महिला स्नेही, स्वच्छ व हरित आणि जलसमृद्ध गाव उपक्रम

प्रजासत्ताक दिनी करण्यात आला शुभारंभ कणकवली (प्रतिनिधी): केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचेने नुसार दिलेल्या १० संकल्पांपैकी ४ संकल्पांवर प्रत्येक ग्रामपंचायतने उपक्रमांचे नियोजन करायचे असून त्यासाठी १५ वा वित्त आयोग मधून नियोजन करताना, कलमठ ग्रामपंचायतने बालस्नेही गाव, महिला स्नेही गाव, स्वच्छ व…








