खेळाडू हे आपल्या राष्ट्राची संपत्ती आहेत : शशांक तळेकर

वामनराव महाडिक विद्यालयात तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे उद्घाटन तळेरे (प्रतिनिधी) : कोणत्याही खेळ खेळामुळे विद्यार्थ्यांची शारीरिक आणि बौध्दिक क्षमता वाढीस लागते. त्यांचा स्वाभिमान, सामाजिक कौशल्य, आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. तसेच त्यांना वेळेचे व्यवस्थापन आणि जीवनात शिस्तीचे महत्व समजून येते.खेळ विद्यार्थ्यांना तणाव…








