भारतीय संविधानाला बांधली राखी….अनोखे रक्षाबंधन

कणकवली (प्रतिनिधी): आज रक्षाबंधन दिनाचं औचित्य साधत आयुष्यामती प्रज्ञा वासुदेव जाधव तळवणे यांनी भारतीय संविधानाला च रक्षा धागा बांधला आणी खऱ्या अर्थाने संपुर्ण भारतीय स्त्रियांना त्यांचे मुलभूत अधिकार, मुलभूत हक्क, मनाप्रमाणे जगण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य देऊन, लढण्याचं जगण्याचं बळ देणाऱ्या भारतीय…








