कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

कृषिमंत्री मुंडे,उद्योगमंत्री सामंत यांच्या उपस्थितीत झाली महत्वाची बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख आग्रे यांच्या मागणीला यश कणकवली (प्रतिनिधी) : कोकणातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासन दिलासादायक निर्णय घेणार असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंढे यांनी आज विधिमंडळात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत राज्याचे…








