आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

वेंगुर्ले तालुक्यातील खानोली हरीजनवाडी ते हरीचरणगिरी रस्त्याचे काम तातडीने चालु करा-भाजपाची मागणी

आचरा (प्रतिनिधी): वेंगुर्ले तालुक्यातील खानोली हरीजनवाडी ते हरिचरणगिरी रस्ता ग्रा.मा.१८४ कि.मी.०/०ते ३/८०० मध्ये डांबरीकरण मजबुतीकरण काम दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ रोजी मंजूर होऊन ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिला असला तरी १७ मे उलटला तरी मटेरीयल टाकून अद्याप कामाची सुरुवात केली नसल्याने…

लोरे नं.१ मधील १९ जणांवर मोफत नेत्र शस्त्रक्रिया

भारतीय जनता पार्टी लोरे नं.१ आणि S.S.P.M लाईफटाईम हॉस्पिटल चा उपक्रम कणकवली (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टी लोरे नं.१ आणि S.S.P.M लाईफटाईम हॉस्पिटल पडवे यांच्या संयुक्त विद्यमानाने १९ जणांवर मोफत नेत्र तपासणी व मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. वसंत भिकाजी गुरव, बाळकृष्ण…

शाहू स्टेडियमवर शिवाजी तरुण मंडळाने केरळचा स्टेट इलेक्ट्रिक सिटी संघावर टायब्रेकरमध्ये ५-४ विजय मिळवत रचला इतिहास

कोल्हापूर ( प्रतिनिधी) : फुटबॉल शौकीनांच्या उपस्थितीने तुडुंब भरलेल्या शाहू स्टेडियमवर शिवाजी तरुण मंडळाने केरळचा स्टेट इलेक्ट्रिक सिटी संघावर टायब्रेकरमध्ये ५-४ असा विजय मिळवत शाहू गोल्ड कप अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा जिंकली. पूर्णवेळेत सामना १-१ असा बरोबरीत होता. कोल्हापूर स्पोर्ट्स…

कुणकेश्वर समुद्रात युवक बुडाला

मित्रांसमवेत पाण्यात पोहत असताना घडली दुर्घटना देवगड (प्रतिनिधी) : मित्रांसमवेत कुणकेश्वर समुद्रात पोहण्यासाठी गेलेला स्वराज सुनिल पेडणेकर(२०)रा.कुणकेश्वर चांदेलवाडी हा युवक बुडाला.त्याचा मृतदेह गुरूवारी सायंकाळी ४.३० वा.सुमारास सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार स्वराज हा मित्रांसमवेत गुरूवारी दुपारी ३.३० वा.सुमारास मारूती मंदीराखाली कुणकेश्वर…

फुले, शाहू आंबेडकर यांचे विचार समाज परिवर्तन घडवणारे-प्राचार्य डॉ.ए डी कांबळे

चिंचवली येथे सयुंक्त जयंती महोत्सव संपन्न खारेपाटण (प्रतिनिधी) : आजच्या समाजातील युवक हा बेरोजगार झाला असून नीराशेचे जीवन जगत आहे.मात्र या युवकांनी फुले शाहू आंबेडकर या महापुरुषांचे विचार आत्मसात केल्यास युवकांना सम्यक दिशेने नेणारे व समाज परिवर्तन घडवणारे आहेत.” असे…

भारतातील अव्वल लोकवाद्य कलाकार मधुर पडवळ याचा मायभूमीत चिंदर येथे सत्कार….!

देशविदेशातील 80 हून अधिक लोकवाद्यं वाजवणारा जादुगर आचरा (प्रतिनिधी) : जगभरातील ऐंशी पेक्षा जास्त प्रकारची लोक वाद्ये वाजवण्याची कला अवगत असणारे चिंदर गावचे मुळ रहिवासी व सध्या मुंबई निवासी मधुर सुहास पडवळ यांना त्यांच्या मातृभुमीत चिंदर नागोचीवाडी येथे धार्मिक कार्यक्रमात…

७ वर्षे थकीत असलेले पगार मिळाल्याने भूविकास बँकांच्या कर्मचाऱ्यांनी मानले आ. वैभव नाईक यांचे आभार

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील भूविकास बँकांच्या कर्मचाऱ्यांचे ७ वर्षे थकीत असलेले पगार व इतर सर्व आर्थिक लाभाची रक्कम कमर्चाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यासाठी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालीन वित्त व नियोजन मंत्री अजित पवार…

गावराई व पडवे येथील विकास कामांची आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजने

रस्ते दुरुस्तीची मागणी पूर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांनी मानले आ. वैभव नाईक यांचे आभार कुडाळ (प्रतिनिधी) : आमदार वैभव नाईक यांनी गावराई तेलीवाडी थळकरवाडी, कुळकरवाडी, टेंबवाडी, बौद्धवाडी, ग्रा. मा. ११३ मजबुतीकरण डांबरीकरण करणे निधी ६ लाख ६१ हजार व पडवे चिरेखाण ग्रा.…

कलमठ मध्ये वीज वितरण समस्येवर सरपंच कोमात तर युवा सेना जोमात

वीज वितरण समस्येबाबत कार्यकारी अभियंत्यांचे वेधले लक्ष कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ गावामध्ये गेले काही महिने वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे सध्याचा गर्मीच्या वातावरण असून उष्माघात यासारखे प्रकार होत असल्यामुळे लोकांना नाहक त्रास होत आहे. तसेच काही गृह उद्योगांना…

जागतिक पातळीवर विचार, स्थानिक पातळीवर कृती करा: डॉ. संभाजी शिंदे

जी-20 अंतर्गत कणकवली कॉलेजमध्ये एकदिवसीय वेबिनारचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी): शाश्वत विकासाच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास मानवाला पारंपरिक ऊर्जेऐवजी अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी जागतिक पातळीवर विचार करून स्थानिक पातळीवर कृती केली पाहिजे असे मत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील…

error: Content is protected !!