लक्झरीतून आंबा वाहतुकीस आडकाठी नको!

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सातारा आरटीओला सूचना कणकवली (प्रतिनिधी): कोकणातून शेतकरी थेट मुंबई, पुणे आदी मार्केटमध्ये लक्झरी बसद्वारे जाणाऱ्या आंब्याच्या पेटया न अडविण्याच्या सक्त सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सातारा आरटीओ विभागाला दिल्या आहेत. तसेच…





