एकमेकांना माणूस म्हणून स्वीकारण्यातच खरा महिला सन्मान आहे – रूपाली कदम

तळेरे (प्रतिनिधी) : समाज हा परिवर्तनशील असतो,आपण आपले दृष्टिकोन बदलले तर समाजात स्त्री-पुरुष हा भेदभावच मुळी राहणार नाही. आपण सर्वजण मानव आहोत आणि आपल्याबरोबर दुसऱ्यालाही जगण्याचा तितकाच अधिकार आहे,या गोष्टींशी आपण ठाम असलो तर कोणत्याही स्त्रीवर अत्याचार होणार नाहीत. एकमेकांना…








