महापुरुषांचे विचार जतन करणे भारतीय नागरिकांचे कर्तव्य ; प्राचार्य डॉ.एन.व्ही.गवळी

आनंदीबाई रावराणे कला महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा वैभववाडी (प्रतिनिधी) : देशातील महापुरुषांचे अनमोल विचार जतन करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. या अनमोल विचारावरच समाजाची वाटचाल सुरू असते असे मत प्र. प्राचार्य डॉ.एन.व्ही.गवळी यांनी व्यक्त केले. वैभववाडी येथील…







