भविष्यकालीन पिढी मूल्यांच्या दृष्टीने सक्षम होण्यासाठी जीवन मुल्य शिक्षण शाळांची गरज

कणकवली (प्रतिनिधी) : सध्य स्थितीत समाज मूल्ये हरवत चालला आहे. अशा परिस्थितीत आज लहान मुलांना नियमित शिक्षणाबरोबरच शालाबाह्य शिक्षण देऊन त्यांच्या कला नुसार त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न करणे आणि त्यांच्यात मुल्ये रुजवणे आवश्यक आहे. याकरिता गोपुरी आश्रमाने मांडलेला जीवन मुल्य…








