कोकिसरे नारकरवाडी प्रशालेत “रस्ता सुरक्षा” उपक्रम संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी) : तर्कसंगत विचार आणि कार्य करण्यासाठी सक्षम असणाऱ्या, तसेच करुणा, सहानुभूती, साहस, लवचिकता, वैज्ञानिक चिंतन, इ. नैतिक मूल्य असणाऱ्या उत्तम मनुष्यत्त्वाचा विकास हा नवीन शैक्षणिक धोरणाचा महत्त्वाचा उद्देश आहे. सध्याच्या काळात लहान वयातही विद्यार्थ्यांना ताण तणाव, उदासीनता, नैराश्य…








