डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच महाराष्ट्र आयोजित ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धेत जनिकुमार कांबळे यांचा प्रथम क्रमांक

खारेपाटण (प्रतिनिधी) : डॉ.बाबसाहेब आंबेडकर साहित्यधारा इतिहासाचे नवे पर्व अर्थात साहित्यिक विचार मंच महाराष्ट्र शाखा रत्नागिरी यांच्यावतीने भारतीय स्वातंत्र्य दिनी ‘उंच उंच गगणात तिरंगा‘ या विषयावर ऑनलाईन आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडाघाट येथील रहिवासी असलेले…








