Category बातम्या

‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ मंचाने मानले पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार

तळेरे (प्रतिनिधी) : कोकणातील मराठी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा वाचवण्यासाठी मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शिक्षण विभागाच्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कोकणातील भौगोलिक स्थितीचे महत्त्वपूर्ण मुद्दे मांडून पटसंख्या व अतिरिक्त शिक्षकांच्या बद्दलच्या धोरणात…

पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून वाभवे-वैभववाडी नगरपंचायत ला 3 कोटी 33 लाख निधी मंजूर

वैभववाडी (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून वाभवे वैभववाडी नगरपंचायतीला नगरोत्थान मधून 3 कोटी 25 लाखाची विकास कामे मंजूर झाली आहेत. या भरघोस निधीतुन वैभववाडी शहरातील  विविध विकास कामे केली केली जाणार आहेत रस्ते, पथदीप, सुशोभीकारण बंदिस्त गटारे अशा…

खा. नारायण राणे यांची सतीश सावंत यांनी घेतली भेट

कणकवली (प्रतिनिधी) : भाजप नेते खा. नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी बुधवारी मुंबई जूहू येथील अधिश निवासस्थानी भेट घेतली. खा. राणेंची प्रकृती गेले काही दिवस ठिक नव्हती. मुंबई येथे जावून सतीश सावंत यांनी खा.…

जिल्हा परिषद अध्यक्ष, पं. स. सभापती निवड 20 मार्चपूर्वी होणार

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून आता अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि उपसभापती निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे आदेश…

माईन गावातील वृद्धेचा करूळ मध्ये विहिरीलगत सापडला मृतदेह

कणकवली (प्रतिनिधी) : आपल्या बहिणीच्या गावी करूळ येथे गेलेल्या मंदाकिनी भिकाजी राणे (वय 88, रा. माईन, घाडीवाडी, ता. कणकवली) या वृद्धेचा मृतदेह 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:30 वाजता करूळ फोफेवाडी येथील एका ग्रामस्थाच्या विहिरीच्या बाजूला सापडून आला. याबाबत मयत मंदाकिनी…

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सी.सी.टी.व्ही. प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करावी

आढावा बैठकीत मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील समुद्र किनारी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामास तातडीने गती देण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे…

किर्लोस बंधाऱ्यामुळे सिंचन क्षेत्रात मोठी वाढ

किर्लोस बंधाऱ्यामुळे विहीरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ ; निर्माण झाली शाश्वत सिंचन व्यवस्था पोईप (प्रतिनिधी) : किर्लोस येथे गावातून जाणाऱ्या गडनदीला पाणी अडविण्यासाठी फळ्या टाकून बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाऱ्याच्या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे. लघु पाट बंधारे…

१ मार्च पासून मुंबई–विजयदुर्ग जलवाहतूक (रो- रो) सेवा सुरू – मंत्री नितेश राणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला मूर्तस्वरूप; पर्यटन, रोजगार आणि कृषी क्षेत्राला मिळणार मोठी चालना तिकीट बुकिंगच्या माध्यमातून रो-रो सेवेला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद सुरक्षेच्या दृष्टीने सर्व परवानग्या प्राप्त;बोटीत आरोग्य सुविधा असणार उपलब्ध मुंबई (प्रतिनिधी) : जलवाहतूक (रो-रो) सेवा सुरू करणे, ही…

कलमठ स्वतंत्र फिडरचे काम मार्गी लावण्यासाठी पालकमंत्र्यांचे वेधले लक्ष

पालकमंत्र्यांच्या माध्यमातून स्वतंत्र फिडर मंजूर कलमठ-वरवडेवासीयांच्या वतीने पालकमंत्र्यांचे आभार – संदीप मेस्त्री कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ-वरवडे परिसरात निर्माण होणाऱ्या विजय समस्येवर मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार या दोन्ही गावांसाठी स्वतंत्र फिडर मंजूर झाला. त्याबद्दल आम्ही कलमठ-वरवडेवासीयांच्या वतीने…

इन्सुलीत भीषण आग; कालव्याचे पाईप आणि घर जळून खाक…

बांदा (प्रतिनिधी) : इन्सुली परिसरात आज लागलेल्या एका भीषण आगीने मोठे थैमान घातले. या आगीत तिलारी कालव्याच्या कामासाठी आणून ठेवलेले पाईप जळून खाक झाले असून, आगीची भीषणता इतकी होती की त्याचे धुराचे लोट थेट बांदा शहरापर्यंत दिसून येत होते. या…

error: Content is protected !!