रत्नागिरीत भास्कर जाधव देणार उदय सामंतांना आव्हान ?

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी ) : कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर ठाकरे गटाचीताकद कमी झालेय. शिंदे गटात शिवसेनेचे अनेक आमदार गेल्याने कोकणात नव्याने बांधणी करण्याची तयारी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. दापोली-मंडणगड मतदार संघ आणि…








