राणे यांनी 35 वर्षात लोकांचे संसार उध्वस्त केले – विनायक राऊत

राणेंचा दहशतवाद कायमचा गाडण्यासाठी सज्ज व्हा कणकवली (प्रतिनिधी) : 35 वर्षे राज्यातील आणि केंद्रातील अनेक मंत्रिपदे उपभोगून नारायण राणे यांनी या जिल्ह्यासाठी काय केले..? असा सवाल महायुती चे उमेदवार विनायक राऊत यांनी केला.जिल्ह्यासाठी मंजुर असलेली कॅथ लॅब केवळ आपल्या हॉस्पिटल…








