देवगड बोट दुर्घटना ; बेपत्ता खलाशाचा मृतदेह सापडला
देवगड (प्रतिनिधी) : देवगड समुद्रात ३१ मार्च रोजी मच्छिमारी साठी गेलेली बोट बसत असल्याने बोटीवरील आठ खलाशांनी समुद्रात उडी घेतली होती. त्यातील सात खलाशी सुखरूप बाहेर काढले परंतु त्यातील एक खलाशी नितीन जयवंत कणेरकर हा बेपत्ता असल्याने त्याचा शोध सुरू…








