पालकमंत्री जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेत १२ ते १४ ऑगस्ट दरम्यान घेणार जनता दरबार

नागरिकांच्या शासन दरबारी प्रलंबित विषयांना मिळणार गती – प्रभाकर सावंत ओरोस (प्रतिनिधी) : पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या जिल्हा दौऱ्यात आणि मुंबई येथील कार्यालयात जिल्ह्यातील नागरिकांकडून अनेक निवेदने देण्यात येतात.ज्यात नागरिकांच्या दैनंदिन जगण्यातील छोट्या छोट्या समस्यांचा समावेश असतो. पालकमंत्री कार्यालयाकडून याबाबत…








