राज्यात 45 खासदार महायुती चे निवडून येतील – बावनकुळे

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीत आज संपर्क जनसंवाद यात्रेत 823 स्थानिक नागरिकांची भेट घेतली.100 टक्के कणकवलीकरांनी मोदी पंतप्रधान व्हावेत असे म्हणत समर्थन दिले आहे. चंद्रावर भारताचा तिरंगा फडकताना भारतीयांनी प्रथमच पाहिला. काँग्रेसचे 65 वर्षांचे पाप भाजपाने संपवले. काश्मीर मधील 370 कलम…








