मोदी-शाह नसते तर ठाकरे कुटुंबीयांनी मुंबई विकली असती – नितेश राणे

ब्युरो न्युज (मुंबई) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह नसते तर ठाकरे कुटुंबीयांनी मुंबई विकली असती असा घणाघात भाजप आमदार नितेश राणे यांनी केला. तसेच पाटणकर आणि सरदेसाई यांच्याकडून मुंबईला धोका असल्याचे राणे म्हणाले. तसेच पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर…








