युवासेनेने जनतेच्या मनातील विचारले प्रश्न

” त्या “प्रश्नांची कणकवली विधान सभा मतदार संघात 10 हजार पत्रके वाटणार वैभववाडी( प्रतिनिधी) : सुशांत नाईक यांनी स्थानिक पातळीवरील आमदारांच्या फसव्या घोषणांबद्दल विचारलेले दहा प्रश्न योग्यच आहेत .याबाबत जनता समाधान व्यक्त करीत आहेत. युवासेनेचे प्रश्न जनता निवडणूकीच्या वेळी नक्कीच…








