‘हर घर तिरंगा’ अभियानातंर्गत पीएम मोदींचं देशवासियांना आवाहन ! 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान…

(ब्युरो न्युज) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा सुरुवात केली. यावर्षी देखेली पंतप्रधानांनी करोडो भारतीयांना आवाहन केलं आहे. भारताचा तिरंगा राष्ट्रीय एकतेचं प्रतीक असल्याचं पीएम मोदी यांनी म्हटलं आहे. पीएम…








