अरुणा धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मंत्री नितेश राणे यांना निवेदन

धरणग्रस्तांचे सर्व प्रश्न सोडवण्याचे मंत्र्याचे आश्वासन वैभववाडी (प्रतिनिधी) : अरुणा धरणग्रस्त्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रकल्प कृती समितीच्यावतीने मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मंत्र्यांनी धरणग्रस्तांचे सर्व प्रश्न…








