राणेंचा पराभव निश्चित म्हणूनच मोदींनी प्रचार सभा घेतली नाही

अतुल रावराणे यांनी चोळले जखमेवर मीठ कणकवली (प्रतिनिधी) : पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रात प्रचार सभा घेतल्या पण तळकोकणात सभा घेतली नाही.कारण त्यांना माहिती आहे की त्यांचा उमेदवार राणेंचा पराभव हा निश्चित आहे अशा शब्दांत शिवसेना सिंधुदुर्ग नेते अतुल रावराणे यांनी…








