बाबासाहेबांनी समग्र भारतीयांना संविधानातून सुरक्षितता दिली – अबिद नाईक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने डॉ बाबासाहेबांना जयंतीदिनी अभिवादन कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय घटनेचे ,संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून समुच्च भारतीयांना संरक्षण दिले. बाबासाहेबांनी दिलेल्या महान घटनेवर आधारित भारताची लोकशाही बुलंद करण्याचे काम राज्यात महायुती सरकार आणि केंद्रात…








