भविष्यात होणाऱ्या भरतीत जिल्ह्यातीलच मुलं भरती झाली पाहिजेत ; आम.निलेश राणे

तळेरेतील आयोजित भरती मार्गदर्शन शिबिरात प्रतिपादन तळेरे (प्रतिनिधी) : भविष्यात आपल्या जिल्ह्यात जी होणारी भरती आहे. या भरतीत आपल्या जिल्ह्याततीलच मुलं भरती झाली पाहिजेत. म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.२०१४ साली नारायण राणे साहेबांच्या हाती प्रशासन होते त्यावेळी आपला…








