बुद्ध पौर्णिमेनिमित्त खांबाळे येथे संयुक्त जयंती महोत्सव साजरा
बुद्धाचे तत्वज्ञान समजून घेण्यासाठी अभ्यास करणे गरजेचे – प्रा.प्रमोद जमदाडे वैभववाडी (प्रतिनिधी): तथागत भगवान गौतम बुद्धांनी दोन हजार पाचशे वर्षापूर्वी हिंसा न करता जगाला बौध्द धम्माच्या तत्वाने प्रेमाने जिंकता येते असा शांतीचा संदेश दिला तोच संदेश अंमल करून सम्राट अशोकाने…