भाजपा तर्फे ५ सप्टेंबरला गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन

वेंगुर्ले (प्रतिनिधी): भारतामध्ये अनादी काळापासून गुरु शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. काळाच्या ओघात सुद्धा गुरुचे महत्व अबाधित राहिलेले आहे. समाज घडविण्यात शिक्षकांचा वाटा महत्त्वाचा असतो हे कोणीही नाकारू शकत नाही.भाजपाच्या वतीने समाज उपयोगी उपक्रम सातत्याने राबवण्यात येतात.यावर्षी पाच सप्टेंबरला शिक्षक…








