नांदगाव पंचक्रोशीतील विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने ग्रामस्थांची होणारी गैरसोय लवकरात लवकर पूर्ण करा

मागणी पूर्ण न झाल्यास उ.बा.ठा शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडणार युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा महावितरणला इशारा कणकवली (प्रतिनिधी) : नांदगाव दशक्रोशीतील विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने ग्रामस्थांची ऐन सणासुदीला गैरसोय होत आहे. अनेक वेळा मागणी करून सुद्धा देखील मागण्या पूर्ण…








