१५ ऑगस्ट रोजी वेंगुर्ला भाजपाच्या वतीने “हर घर तिरंगा” पद यात्रा

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस भारतात स्वातंत्र दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी आपला देश ७८ वा स्वातंत्र दिन साजरा करणार आहे. यानिमित्त अगदी शाळा, मार्केट, ऑफिस मध्ये तिरंगा फडकवण्यात येतो. एकूणच सर्व भारतीय उत्साहात आणि आनंदात…







