आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कोकणातील एक हजार उद्योजकांच्या उपस्थितीत कोकण चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना

मसूरे (प्रतिनिधी) : पर्यटन, हापूस, आंबा, मत्स्य उद्योग प्रक्रिया हे कोकणच्या विकासाचे मुख्य विषय आहेत. या उद्योगांमध्ये कोकणात हजारो तरुण काम करत आहेत. ज्या पद्धतीने साखर उद्योग पश्चिम महाराष्ट्रात विकसित झाला असा सुनियोजित प्रयत्न कोकणात पर्यटन आणि मत्स्य उद्योग आणि…

बाल गोपाळांचा नांदगावा तिठा येथे भरला गावठी बाजार

गावठी बाजाराला उस्फुर्त प्रतिसाद कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील सरस्वती हायस्कूल नांदगाव येथे माध्यमिक प्रशालेच्या वतीने सोमवार दि २२ जुलै २०२४ ते रविवार दि.२८ जुलै २०२४ पर्यंत “राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०”च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त “केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत आयोजित” “शिक्षण सप्ताह”…

मध्यप्रदेशातील मनोरूग्ण युवक अज्जु कोल याचे समर्थ आश्रमकडून कुटुंब पुनर्मिलन

खारेपाटण (प्रतिनिधी) : मध्यप्रदेशातील गाव बरांज ता. जयसिंगपूर जि.सेहडोल येथील कोल आदिवासी समाजातील मनोरूग्ण युवक अज्जु कोल याचे विरारफाटा येथील समर्थ आश्रम द्वारे नुकतेच कुटुंब पुनर्मिलन करण्यात आले. अज्जु कोल याचा भाऊ संतोष कोल यांनी समर्थ आश्रमात येवून अज्जु यास…

राज्याचे मत्स्य विकास धोरण ठरविताना पारंपरिक मच्छिमारांना प्राधान्य द्या

आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या बैठकीत मांडली आग्रही मागणी मंत्री सुधीर मुनगंटीवार,मत्स्योद्योग विकास धोरण समितीचे आध्यक्ष राम नाईक यांच्या उपस्थितीत झाली बैठक कोकणातील आमदार व निमंत्रित सदस्य होते उपस्थित कणकवली (प्रतिनिधी) : पारंपरिक मच्छिमार हा गरीब…

निष्ठा यात्रेची मालवणात दमदार सुरुवात

आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आचरा येथे झाला शुभारंभ मालवण (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरे यांना पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसैनिक चंग बांधला आहे. आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मालवण तालुक्यातील निष्ठा यात्रेचा शुभारंभ आचरा येथून करण्यात आला. प्रथमतः आचरा येथील…

करूळ घाटात दरड रस्त्यावर काेसळली

संरक्षक भिंती गेल्या तुटून वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यात गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाने करूळ घाटात भला मोठा डोंगराचा भाग कोसळून रस्त्यावर आला आहे. त्यामुळे रस्त्याची संरक्षक भिंतीही आहेत. वाहतूळ बंद असली तरी घाटात नूतनीकरणाचे काम करणारे…

खोकुर्ले, मांडुकली रस्त्यावर पुराचे पाणी

गगनबावडा कोल्हापूर महामार्गावरची वाहतूक ठप्प वैभववाडी (प्रतिनिधी) : गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर  खोकूर्ले, मांडूकली, किरवे दरम्यान रस्त्यावर पुराचे पाणी आल्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी मंगळवारीही या महामार्गावरची वाहतूक ठप्पच आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कुंभी…

संततधार पावसाने वैभववाडीत जनजीवन विस्कळीत ; गोठ्यावर झाड कोसळून हजारोंचे नुकसान

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यात गेले आठ दिवस पावसाची संततधार सुरू आहे. सोमवारी पहाटे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे नावळे धनगरवाडा येथील श्रीरंग यशवंत रावराणे यांच्या गोठ्यावर सागाचे झाड पडून गोठ्याचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने गोठ्यात असलेली गाय वाचली आहे. मुसळधार पावसामुळे…

केंद्र शासनाच्या माध्यमातून 1200 कोटी निधी उपलब्ध

सिंधुदुर्ग किनारपट्टी भागात वीज वाहिन्या भूमिगत होणार अधिक क्षमतेच्या ट्रान्सफार्मरची उभारणी होणार जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक सावंत यांची माहिती चौके (अमोल गोसावी) : केंद्र शासनाच्या माध्यमातून उपलब्ध 1200 कोटी निधीतून सिंधुदुर्ग किनारपट्टी भागातील वीज वाहिन्या भूमिगत केल्या जाणार असून…

रत्नागिरी महामार्गावर केर्ली दरम्यान पुराचे पाणी महामार्गावर

पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे केली बंद काेल्हापुर (रोहन भिऊंगडे) : कोल्हापूर,रत्नागिरी महामार्गावर केर्ली ते केर्ले दरम्यान पुराचे पाणी महामार्गावर आल्यामुळे पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक दुपारी दोन वाजले पासून पूर्णपणे बंद केली. पावसाचा जोर वाढल्याने आज (मंगळवारी) सकाळीच या रस्त्यावर…

error: Content is protected !!