30 मे नंतर करूळ गगनबावडा घाटातून वाहतूक सुरू होण्यासाठी युद्धपातळीवर काम करा

जिल्हाधिकारी तावडे यांनी करूळ घाटरस्ता कामाची केली पाहणी वैभववाडी (प्रतिनिधी) : 30 मे नंतर करूळ घाटातील वाहतूक सुरु झाली पाहिजे. त्या पद्धतीने कामाचे नियोजन करून युद्ध पातळीवर काम करा. अशी सक्त सूचना जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना…








