आंबा बोर्ड होणार स्थापन ….कोकणातील शेतकऱ्यांना मिळणार न्याय

आमदार नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश कणकवली (प्रतिनिधी) : काजू बोर्डाच्या धर्तीवर आंबा बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला. दक्षिण आफ्रिकेतून भारतात येणारा काजू नियंत्रित करण्यासाठी चर्चा झाली. कोकणातील शेतकऱ्यांचे आंबा- काजू संदर्भातील…








