देशात, राज्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानेच कारभार ; मंत्री नितेश राणे

कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास मंत्री नितेश राणे यांनी केले अभिवादन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमली कणकवली नगरी कणकवली (प्रतिनिधी) : देशात आणि महाराष्ट्र राज्यात आता शिवरायांच्या विचारांच सरकार आहे. शिवरायांना मान देणारे पंतप्रधान देशाचे नेतृत्व करत आहेत. राज्यात शिवछत्रपतींचे…








