धरणाच्या कालव्याच्या कामात अधिकारी ठेकेदारांची करोडोंची कमाई

खासदार विनायक राऊतांचा आरोप

सावंतवाडी (प्रतिनिधी): माडखोल धरण्याच्या डाव्या उजव्या कालव्याचा प्रश्न मिटविल्याशिवाय गप्प बसणार नाही. मुळात या कालव्याच्या नावावर सरकारी अधिकारी व ठेकेदार करोडो रुपये उकळतात असा आरोप आज येथे खासदार विनायक राऊत यांनी केला. तर यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्याची बैठज रत्नागिरी येथे घेऊन माडखोल धरणाच्या डाव्या उज्वला कळव्याचा प्रश्न मिटविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी आज येथे दिली.

error: Content is protected !!